शिक्षण: जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटल क्रांती.
स्वच्छता‘: सुंदर आणि स्वच्छ दह्यारी’ मोहिमेद्वारे सांडपाण्याचं योग्य नियोजन.
शेती: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा आणि मार्गदर्शन केंद्र.
सुरक्षा: गावातील महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि ग्राम सुरक्षा यंत्रणा